मिठाई घेऊन रहा तयार उद्याचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कधी कधी परिस्थिती नकारात्मक बनत असते. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहण क्षेत्राची स्थिती नकारात्मक असल्यामुळे व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे द्यावे लागते. जीवनामध्ये चांगला अस काही घडतच नाही. त्यामुळे मनुष्य हातबल होऊन जातो कितीही प्रयत्न केले तरीही प्राप्त होत नाही.त्यामुळे मनुष्य खचून जातो व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समाधान असे काहीच उरत नाही पारिवारिक जीवनामध्ये सुद्धा सुख प्राप्त होत नाही. अशावेळी आपल्याला कोणी मदत करायलाही तयार होत नाही. 

त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होत असते. त्यामुळे आपल्या आत्मविश्वास घालवतो परिस्थिती अतिशय नकारात्मक बनत असते जिकडे पहावे तिकडे अंधाराने अंधारात असा दिसत असतो आणि अशीच एक प्रकारची अशी कोणती किरण सुद्धा व्यक्तीला मिळत नसते. अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये व्यक्तीचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर असणारे आपले श्रद्धा आणि भक्ती कुठल्याही संकटातून तारून देण्यासाठी पुरेशी असते. 

फक्त आपली श्रद्धा असावी लागते जेव्हा काळ नकारात्मक असतो. तेव्हा ईश्वरी शेतीचा आधार मनुष्याला जगण्याचे मळ देत असतो. तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख आपल्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक ९ ऑक्टोंबर पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे.यांच्या जीवनातील नकारात्मक वाईट गरज अशा समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट यांच्या जीवनामध्ये होणार आहे.

 येणारा काळाच्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. समाजकारण राजकारण यामध्ये त्यांना भरघोस यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो उद्या भाद्रपद कृष्ण पक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक ९ ऑक्टोबर सोमवार लागत आहे सोमवारच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. 

मान्यताआहे की व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख यातना समाप्त होतात. सोमवारच्या दिवशी बेलपत्र वाहिले येणे मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दुःख यातना समाप्त होतात.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकाच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होईल. उद्याच्या सोमवारपासून आपली जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. जीवनातील वाईट करत अशा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत.आरोग्याविषयी जर आपल्या जीवनामध्ये काही समस्या चालू असतील तर त्या सुद्धा आता समाप्त होतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये घगवीत यश प्राप्त होईल. स्वतःची कष्ट आता फळाला येणार आहेत. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. 

आपल्या व्यक्तिमत्त्वाने लोक आपल्याकडे प्रभावित होतील. सरकारी क्षेत्रामध्ये चांगले लाभ प्राप्त होतील. सरकारी नोकरीसाठी जर आपण अर्ज केला असेल तर लवकरच आपल्या कानावर खुशखबर येऊ शकते. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.त्यामुळे जीवनाचा उत्कट आनंद आपण या काळामध्ये घेऊ शकता. पारिवारिक समस्या दूर होतील. भाऊबंदितेमध्ये चालू असणारे वाद समाप्त होतील. व्यवसायात व्यवसायाला प्रगतीची एक नवी दिशा आता प्राप्त होणार आहे. आता हा काळ आपला भाग्य घडून आणारा काळ ठरेल.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये काळ थोडा नकारात्मक होता पण इथून पुढे नकारत्मक होता पण इथून पुढे महादेवांचा अभिषेक आपल्यासाठी लाभकारी ठरू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाच्या मंदिरात जाऊन  महादेवाचा अभिषेक करणे आणि दर्शन घेणे अतिशय लाभकारी ठरेल.पारिवारिक समस्या दूर होतील.

 भाऊबंदितेमध्ये चालू असणारे वाद समाप्त होतील. व्यवसायात व्यवसायाला प्रगतीची एक नवी दिशा आता प्राप्त होणार आहे. आता हा काळ आपला भाग्य घडून आणारा काळ ठरेल. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती होईल. नव्या कामाची सुरुवात जोमाने करणार आहात.

३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांसाठी सुख आणि समाधानाचा जाणार आहे. आपली स्वप्न आता लवकरच साकार होणार आहेत. पारिवारिक जीवनात सुख निर्माण होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मनाला आनंदित करणाऱ्या घटना घडून येतील. नव्या व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न साकार होईल. या काळामध्ये विदेश यात्रेचे योग येऊ शकतात. जुन्या आजारापासून आपली मुक्तता होणार आहे. आता इथून पुढे जीवनाचा नवा अध्याय आपण सुरू करणार आहात.

४) कन्या रास – कन्या राशींसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व संकटे समाप्त होणार आहेत. पती-पत्नी मधील वादाचा समाप्त होणार आहे.त्यांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग निर्माण होणार आहेत.आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मनाला आनंदित करणाऱ्या घटना घडून येतील. नव्या व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न साकार होईल. शत्रू आपल्याकडे पाहून थरथर कापेल. महादेवांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि भाग्यची साथ सुद्धा मिळणार आहे.

५) तूळ रास – तूळ राशीच्या जात्कंसाठी उद्याच्या सोमवारपासून भाग्यदोयाचे संकेत आहेत.आपली स्वप्न आता लवकरच साकार होणार आहेत. पारिवारिक जीवनात सुख निर्माण होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मनाला आनंदित करणाऱ्या घटना घडून येतील. नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आर्थिक आवक समाधान करत असेल. नव्या विश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. नवीन उद्योग व्यापार भरभराटीस येतील.

६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी येणारे दिवस सुख समाधान आणि आनंदाचे ठरणार आहेत. आपली स्वप्न आता लवकरच साकार होणार आहेत. अनेक दिवसापासून बनवलेल्या योजना वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. मन शांत असेल. घरातील वातावरण आनंदी असेल.शत्रू आपल्याकडे पाहून थरथर कापेल. महादेवांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि भाग्यची साथ सुद्धा मिळणार आहे. एखाद्या मित्राची मदत आपल्याला मिळू शकेल. व्यापरातुन आर्थिक आवक समाधान कारक असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *