उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी या राशींचे भाग्य उजळेल पुढील ११ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब…

नमस्कार मित्रांनो…

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वर्षी जन्माष्टमी सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. यावर्षी जन्माष्टमी तिथी अतिशय शुभ मान्य जात आहे. यावर्षी येणारी जन्माष्टमी किती अतिशय लाभकारी मानले जात आहे. यावर्षी जन्माष्टमी तिथीला अतिशय अतिशय शुभ संयोग बनत आहेत. मान्यता आहे की या दिवशी भगवान श्रीहरी कृष्णाचा जन्म झाला होता. 

श्रावण महिन्यातील अष्टमी तिथीला बुधवारी रात्री रोहिणी नक्षत्रामध्ये वृषभ राशीत मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. तेव्हापासून हा दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाचा हा दिवस म्हणून जन्मदिवस म्हणून बालगोपाळ मोठ्या आनंदाने हा दिवस साजरा करतात. यादिवशी महाराष्ट्राबरोबरच देशातील विविध भागांमध्ये दहीहंडी फोडली जाते हा उत्सव मोठ्या थाटामध्ये साजरा केला जातो. 

बाल गोपाळ गोविंद या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. श्रीहरीकृष्णाची  पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की या दिवशी दिवसभर उपास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटाचा नाश होतो. मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःखद दारिद्र्य समाप्त असतात. भगवान विष्णूची विशेष कृपा बरसते. तिच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतात त्यांना संतान प्राप्त होत नाही. 

अशा महिलांनी या तिथीला व्रत उपास करून संध्याकाळी भगवान श्रीकृष्णाची विधी विधानपरिवत पूजा आराधना केल्याने बालगोपाळ श्रीकृष्णाची पूजा केल्यासारखे केल्याने लवकरच त्यांना संतान प्राप्ती होऊ शकते. संतान प्रतीचा आशीर्वाद मिळत असतो.त्यामुळे अशा लोकांनी या दिवशी श्रीकृष्णाची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. यावर्षी श्रावण कृष्ण पक्ष कृतिका नक्षत्र  दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी बुधवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे.  

६ सप्टेंबरच्या सकाळी ३:३७ पासून जन्माष्टमीच्या शुभ प्रवाला सुरुवात होणार असून दिनांक सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी ०४:१४ मिनिटानंतर जन्माष्टमी समाप्त होणार आहे. सहा सप्टेंबर पासून सकाळी ०९:२० पासून रोहिणी नक्षत्र सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबर रोजी १० :२५ मिनिटानंतर रोहिणी नक्षत्र समाप्त होईल.ही तिथी खर पहिली तर दोन दिवसची मानली जाते. 

कारण ६ सप्टेंबर रोजी गृहस्थलोक जन्माष्टमी साजरी करतील.तर वैष्णव संप्रदायातील लोक सात सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत. मान्यता आहे की जन्माष्टमीचे व्रत करू भगवान कृष्णाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीचे सर्व पाप दूर होतात. सर्व पापंपासून पासून मुक्ती मिळते. या जन्मीचे पाप मुक्त होतातच तीन जन्माचे पाक सुद्धा दूर होतात. जे लोक अनेक दिवसापासून प्रेत विनंती भटकत आहेत. 

अशा लोका जरा फोन पूजन केले तर त्यांना सुद्धा मुक्ती मिळते. मान्यता आहे की श्रीकृष्णाची पूजा आराधना रिद्धी सिद्धीची प्राप्ती होत असते आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होत असतात. यावेळी येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी अतिशय शुभ मानली जात आहे. इथून पुढे या काही खास राशींचे जातकांच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. भगवान योगेश्वर श्रीकृष्णाची कृपा या राशीनवर बसणार असणार असून यांच्या जीवनातील संकटे आता दूर होणार आहेत. 

मानसिक क्षमता आता दूर होणार आहे. त्याबरोबरच लवकर विषय समस्या देखील दूर होतील व्यापारामध्ये तर काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या सुद्धा दूर होणार आहेत. दिनांक ४ सप्टेंबर रोजी गुरु ग्रह वक्री झाले असून याच दिवशी शुक्र ग्रह मार्ग झालेले आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा बरसणार असून घरा नक्षत्राची अनुकूलता देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. गुरु आणि शुक्राच्या आशीर्वादाने चमकून उठून आपल्या नशिबाचा आर्थिक क्षमता मजबूत बनेल. या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक संकट आहेत.वारंवार आर्थिक हानी होत असते किंवा उद्योगधंद्यामध्ये व्यापारामध्ये बरकत राहत नाही. अशा लोकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत उपास करून श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करणे शुभ मानले जाते आणि निरंतर कृष्ण कृष्ण हा मंत्र जपणे देखील शुभ मानले जाते असे केल्याने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्तीतील त्याबरोबरच व्यवसायामध्ये देखील भरभराट पाहावयास मिळेल.सिद्धीची प्राप्ती झाल्याची आपल्याला अनुभूती होईल.

२) वृषभ रास- वर्ष राशीच्या जातकांसाठी ग्रह नक्षत्र अनुकूल बनत आहेत.त्याबरोबरच भगवान विष्णूचे विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार असून श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने चमकून आपले भाग्य आपल्या जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होईल.आपल्या जीवनातील मानसिक तणाव पारिवारिक जीवनातील समस्या देखील आता समाप्त होणार असून प्रचंड प्रगतीला वेग येईल. आपले आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. आर्थिक आवक समाधानकारक असेन. 

आर्थिक प्राप्तीचे अनेक स्त्रोत आपल्याला उपलब्ध होतील नव्या मार्गाने जीवनात साधनांना प्रवास आपण सुरू करणार आहात. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. लोकांनी बदलणार आहे.स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणार आहात. आता जीवन आनंदाने फुलून येण्याची संकेत आहेत.भाग्याची साथ आशीर्वाद असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये भरभराट पाहाव्यास मिळेल.

३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांवर श्रीकृष्णाची विशेष कृपा बरसणार असून जन्माष्टमी तिथीपासून पुढे चमकून उठेल आपले भाग्य आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसिक समस्या आता समाप्त होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे. आरोग्य विषयक जर काही समस्या दूर होतील आणि मानसिक तणाव देखील समावेश होणार आहे. 

भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे.आता इथून पुढे उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक समीकरण आता नमून येणार आहे. भाग्याची साथ मिळणार आहे. त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.

४) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांसाठी जन्माष्टमी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. जन्माष्टमी पासून पुढे खऱ्या अर्थाने नव्या प्रगतीला सुरुवात होईल. नौकरी विषयक समस्या आता दूर होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनामध्ये संततीचे सुख आपल्याला प्राप्त होणार आहे.

 ज्येष्ठ मंडळींसाठी हा काळ लाभदारी ठरणार असून कन्या राशीच्या ज्येष्ठ मंडळींनी या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक तणाव दूर होईल. अध्यात्मिक सुखाचे अनुभूती देखील आपल्याला प्राप्त होणार असून या काळामध्ये उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे.

५) तुळ रास – तूळ राशीच्या जातकासाठी हा काळ सुवर्ण क्रांतीचा काळ ठरणार आहे. कारण इथून पुढे प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठा यशकीर्ती आणि धनसंपत्ती देखील आपल्याला लाभणार आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होईल.

या काळामध्ये जर आपण जन्माष्टमीच्या दिवशी जर पूजेचे आयोजन केले तर घरातील सर्व नकारात्मक शक्ती लांब होईल. घरामध्ये आपले मन लागेल आनंद प्रसन्नता सुख समृद्धीची प्राप्ती आपल्याला होईल. रिद्धी सिद्धीची देखील प्राप्ती आपल्याला होईल. त्यामुळे निरंतर श्रीकृष्णाची पूजा करायचे आहे.

६) वृश्चिक राशी – वृश्चिक राशीचा भाग्योदय  आता घडून येईल. सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहे नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे. भाग्याचे सात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. येणाऱ्या काळामध्ये प्रचंड प्रगतीला ही वेग येईल. अधिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसिक तणाव आता दूर होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ लाभ मिळणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *