महिलांनी स्वयंपाक करताना गॅसच्या शेजारी एक वस्तू ठेवावी राहू केतूचा प्रभाव जेवणावर होणार नाही.

 नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो पहिलाच नाही कधी कधी पुरुष सुद्धा स्वयंपाक करतात तर कोणीही स्वयंपाक केला तर गॅस ही एक वस्तू शेजारी अवश्य ठेवावी .मित्रांनो आपण जेव्हा स्वयंपाक करतो जेवण करतो त्यावेळेस राहू केतूचा प्रभाव आपल्या घरात असतोच अस नाही की राहू केतू आपल्या घरात नाही आहेत. तुटलेला फुटलेला काच असतो तिथे राहू किती असतात.

बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असते तिथे राहू-केतू असतात. हे दोष असतात मित्रांनो अस्तित्वात फक्त दोष असतात. दोष लागू होतात जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा सुद्धा हे दोष असतात. म्हणून ही वस्तू ठेवल्याने राहू घेतो स्वयंपाकापासून गॅस पासून दूर  राहतात आणि त्या जेवणावर नकारात्मकतेचा वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही.

आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा जर महिला जर काही विचार करत असतील कोणाबद्दल वाईट विचार करत असतील किंवा मनात काही ना काही सुरू असेल तर त्याचा प्रभाव सुद्धा त्या स्वयंपाकावर पडतो. आणि मग तोच स्वयंपाक जेवण स्वरूपात घरातील लोक जेवत असतात. 

म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी दोन गोष्टी आहेत तर महिलांनी किंवा पुरुषांनी जो ही व्यक्ती स्वयंपाक करत असेल तर  त्यांनी सतत नाम जप करत राहीच आहे. स्वयंपाक करता करता त्यांनी हा मंत्राचा जप केला पाहिजे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असेल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असेल किंवा ओम नमो नारायण असे बरेचसे मंत्र आहेत.

 मित्रांनो तुम्ही ऐकल असेल की कधीही तळण करत असताना.  तळत काढत असताना बाजूला एक पाण्याचा ग्लास ठेवायचा असतो. मित्रांनो तुम्ही स्वयंपाक करत असाल कोणताही कसाही स्वयंपाक असेल सकाळ संध्याकाळ त्यावेळेस एक छोटासा पाण्याचा ग्लास भरायचा शुद्ध पिण्याचे पाणी भरायचा आणि गॅसच्या डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कुठे तुम्ही ठेवू शकता.

मागे पुढे ठेवला तरी चालेल येऊ शकत नाही तुम्ही स्वयंपाक करतात मागे ठेवा आजूबाजूला ठेवा कुठेही ठेवू शकतात. स्वयंपाक तुमचा सगळ काही झाल्यानंतर ते पाणी बाहेर टाकून द्यायच. अंगणात बाहेर टाकायच बेसिंग मध्ये किंवा सिंक मध्ये नाही. बाहेरच टाकायच घराच्या बाहेर टाकायचे ते पाणी तर अशा रीतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. 

काही अडचण समस्या असतील सुतक असतील तेव्हाही ठेवायला चालत. काही प्रॉब्लेम नाही फक्त एक ग्लास पाणी घ्यायचा आणि ते बाजूला ठेवून द्यायच. स्वयंपाक झाला की ते पाणी बाहेर फेकून द्यायच. अगदी छोटासा सोपा उपाय आहे. नक्की हा उपाय करून बघा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *