नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो आपण आपल्या आसपास असे बरेच व्यक्ती पाहतो. की त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. त्या व्यक्ती खूप श्रीमंत आहेत. ते कोणतेही नियम न पाळता,देवपूजा न करता या लोकांकडे इतका पैसा असतो की आपल्याला इतका आश्चर्य वाटत. या लोकांच्या घरात जेव्हा आपण गेलात तर देवघरामध्ये रोज पूजा देखील केली जात नाही अशी परिस्थिती बघायला मिळते.
देव घरामध्ये अगदी धूळ बसलेली असते. आपल्याला प्रश्न पडतो की अशाप्रकारे तर लोकांच्या घरामध्ये पूजेचे नियम पाळले जात नसतील आणि तरीसुद्धा हे लोक श्रीमंत असतील. तर या पाठीमागचे कारण काय आपण सतत देवदेव करतो देवांची पूजा करतो. नको त्या नियमांचे पालन करतो. या जोडीला अनेक उपाय करतो. मात्र एकही उपाय सफल होत नसतील. तर यामागच कारण काय हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का?
कोणताही उपाय करताना त्याला परिश्रमाची आणि कष्टाची जोड लागते. नाहीतर कोणतेही उपाय करा सफल होणारच नाही. पण कोणती उपाय करायचे आहेत हेही तितकाच महत्त्वाचा आहे. तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अशा तीन वस्तू ठेवल्यात तर या तीन वस्तू ठेवल्यानंतर तुमचे नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर हवी.
तुम्हाला गरजेच्या वेळी पैसा कमी पडणार नाही. कोणत्या आहेत ते तीन वस्तू आपल्या देवघरात ठेवायला हव्यात आणि त्याची नित्यनियमाने पूजा करायला हवी. चला जाणून घेऊयात.तुम्हाला सतत गरजेच्या वेळी पैसा कमी पडत असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही आणि समाधान शांती तुमच्या घरामध्ये स्थापित होईल. त्यापैकी जो पहिला उपाय आहे.
१) तो उपाय म्हणजे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नक्की ठेवावी. आपल्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीचा फोटो असेल मात्र फोटो पेक्षा मूर्ती ठेवन हे जास्त श्रेष्ठ म्हणल जात. धर्मशास्त्रानुसार मूर्तीचे मोठे महत्त्व आहे आणि म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात नक्की असायला हवी. बऱ्याचदा अनेकांच्या घरांमध्ये आपण पाहतो की मूर्ती उभी असलेली असते.
मात्र उभ्या अवस्थेतील मूर्ती ती कधीही असू नये. माता लक्ष्मी ही कधीही बसलेल्या स्थितीत असावी आणि ती आपल्या देवघरामध्ये असायला हवी. बसलेल्या स्थितीतील देवी लक्ष्मीची भक्ती भावाने अगदी दररोज नित्य नियमाने पूजा करायला हवी आणि आठवड्यातून एक दिवस शुक्रवार किंवा मंगळवार शक्यतो दर शुक्रवारी संपूर्ण देवघर स्वच्छ करून देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करायला हवा. लक्ष्मीची पूजा करायला हवी.
आरती म्हणावी आणि त्यानंतर पाच फळांचा देवी लक्ष्मीला प्रसाद ही अर्पण करावा. हे जर नित्य नियमाने केल तर घरातील आर्थिक दारिद्र्य लवकर संपत. गरिबी लवकर निघून जाते. त्याबरोबर ज्यांना झटपट उपाय हवा असेल. त्यांनी चांदीची देवी माता लक्ष्मीची मूर्ती अगदी छोटी मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापित करावी.
यासाठी तुम्हाला देवी लक्ष्मीची चांदीची मूर्ती अगदी मोठी घ्यायची नाहीये. तुम्ही तुमच्या अंगठ्या एवढी चांदीची मूर्ती बनवू शकता. त्यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते. शिवाय आपल्या घरात खूप शुभ परिणाम आपल्याला नक्कीच मिळतात.
२) दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बुधवारी श्री गणेशाच्या मंदिरात जाव आणि अगदी आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी. हे पैसे श्री गणेशाच्या चरणी अर्पण करावे आणि त्यातील एक रुपया काढून घ्यावा आणि तो एक रुपया आपल्या घरी आणून देवघरामध्ये स्थापित करावा. या एक रुपया वरती आपण एक सुपारी ठेवावी आणि त्यानंतर दररोज त्याची नित्य नियमाने पूजा करावी हा उपाय केल्याने आपल्या पैशांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते असे म्हटले जाते.
शिवाय धनसंपत्ती ही वाढते आणि अतिशय वेगाने घरातील पैशांमध्ये वाढ होते. आपला उद्योग धंदा असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्या सर्वांमध्ये आपली प्रगतीची धार उघडतात अस सांगण्यात येत तर हा साधा आणि सोपा उपाय मी नक्की करून पहावा. त्यानंतर प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायला मात्र विसरू नये.
३) तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही कोणत्याही मंदिरात जाव. या ठिकाणी त्या देवतेचे दर्शन घ्याव आणि दर्शन घेतल्यानंतर त्या मूर्तीच्या पायाजवळील फुल आपल्या घरी आणाव आणि हे फुल आपल्या देवघरामध्ये ठेवावे हे देवाला वाहिलेले फुल आपल्या घरी घेऊन आपल्या लवकरात स्थापित करून अगदी दररोज नित्य नियमाने पूजा करावी.
त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मीला फुल खरंतर खूप आवडते मी अशा प्रकारचा उपाय तुम्ही ज्यावेळी पण करतो त्यावेळी आपल्या घरातील वस्तू दोष दूर होण्यास मदत होते आणि यामुळे घरामध्ये सुख शांती निर्माण होते. पैशाशी संबंधित समस्या सुटतात आणि अशा प्रकारे तीन उपाय तुम्ही नक्की करून पहावे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.