प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज शनि अमावस्याची रात्र  १०० वर्षात पहिल्यांदा करोड मध्ये खेळतील या ५ राशी..

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच एखादी अमावस्या शनिवारच्या दिवशी येते तेव्हा त्या अमावस्याला विशेष महत्त्व प्राप्त होत असते. कारण शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हणून ओळखले जाते. ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. 

कारण या अमावस्याला  शनिच्या साडेसाती पासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात.शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी उपाय केले जातात. मान्यता आहे की, शनी अमावस्येच्या दिवशी शनि देवाला काळे वस्त्र अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यादिवशी गरजू व्यक्तींना यत्ता शक्ती दान करणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.

शनि देवाची कृपा बरसते आणि शनि देवाच्या कृपेने जीवनातील अनेक संकट अनेक बाधा दूर होत असतात. अमावस्येच्या तिथीवर पितरांचे तर्पण करणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. मान्यता आहे की, असे केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात. मान्यता आहे की या दिवशी पितर धरतीवर येत असतात. त्यामुळे पितरांचे श्राद्ध कर्म करणे किंवा पिंडदान करणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.

 असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळत असते. ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे कारण या दिवशी शनिदेव वक्री होणार आहेत. शनि देवांचे वक्री  होणे या काही भाग्यवान राशीसाठी लाभकारी ठरणार आहेत. या पाच राशींच्या जातकांसाठी हा काळ अतिशय प्रगतीचा काळ ठरणार आहे. यांच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने यांच्या जीवनाची वाटचाल आता सुरू होणार आहे.

मित्रांनो यावेळी येणारी अमावस्या तिथी दोन दिवसांची असणार आहे. ज्येष्ठ कृष्णपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक १७ जून रोजी सकाळी ९:३२ मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होणार असून दिनांक १८ जून रोजी सकाळी १०:०७ मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. 

शनि अमावस्या पासून पुढे येणारा काळ या पाच राशींसाठी सर्वात सुखाचा काळ ठरणार आहे. आज शनी अमावस्येची  रात्र असून इथून पुढे यांच्या जीवनामध्ये आनंददायी घडामोडी घडवून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

१) मेष राशी- मेष राशींच्या जगावर शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवांचे वक्री होणे आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. शनि देवांचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर असल्यामुळे आता इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. कठीण वाटणारी कामे सहजरीत्या पूर्ण होणार आहेत. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. 

मानसिक ताण तणाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार आहे. इथून पुढे उद्योग व्यवसायामध्ये आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायामध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे. भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार असून शनि देवांचा आशीर्वाद असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल ठेवाल त्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याच संकेत आहेत. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी सुद्धा हा काळ शुभ ठरणार आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांवर शनि देवाची विशेष कृपा बरसणार असून शनि देवांची शुभदृष्ट्या आपल्याबरोबर असणार आहे. अमावस्येच्या  रात्रीपासून पुढे आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडवून येतील. अतिशय सुंदर घटना आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहेत. भोग विलासतीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होतील. 

आपल्या जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ शुभ ठरणार असून नोकरीमध्ये बदली किंवा बढतीची योग येणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. मला जोगी नोकरी मिळण्याची योग जुळत आहेत. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे आपण मानसिक तणावापासून मुक्त होणार आहात. शनि देवांचे वक्री होणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आर्थिक दृष्ट्या संपन्न बनणार आहात.नोकरीच्या दृष्टीने काम हा काळ शुभ ठरणार आहे. अधिकारी लोकांची कृपा आपल्यावर बरसणार आहे. 

अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वाढते किंवा बदलीची योग येऊ शकतात. आता इथून पुढे आपली आर्थिक क्षमता देखील सुधारणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या जुन्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकता. वोट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.इथून पुढे सरकारी कामांमध्ये आपल्याला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. मन आनंदी आणि समाधानी बनेल.

४) तुळ रास – तूळ राशींच्या जातकांवर शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. अमावस्या पासून पुढे जीवनाला एक नवी कलाटणी मिळणार आहे. भगवान शनिदेव आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. शनि देवाचे वक्री होणे आपल्यासाठी भरभराट घेऊन येणार आहे.मागील अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. दुःख आणि यातना समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. जीवनामध्ये सुखाची बहार येणार आहे. 

आपले नातेसंबंध मधुर बनणार आहे. वैवाहिक जीवनातील पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. आपल्या जोडीदाराची आपल्याला चांगली साथ प्राप्त होईल. त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये चालू असणार नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहे. हा काळ जीवनातील अतिशय शुभ काळ ठरू शकतो. त्यामुळे या काळाच्या चांगला उपयोग करून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. अनेक दिवसापासून सतवणारी चिंता आता दूर होईल.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशींच्या जातकांसाठी हा अतिशय शुभ ठरणार आहे. वृश्चिक राशीवर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. वृश्चिक राशीच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा समाप्त होणार असून प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक का आता समाप्त होईल. वडिलोपार्जित संपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आपल्या सहसा आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. 

शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. शत्रू स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा योजना मागणार आहेत. एखाद्या नव्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करू शकता. व्यापाराचा विस्तार घडवून आणण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. व्यवसायातून आर्थिक लाभ चांगल्या प्रकारे आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा काळ शुभ ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *